या वर्षी 10 मे ला अक्षय तृतीया साजरी होणार आहे. 

या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. 

या दिवशी तांदळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो. 

जलदान केल्याने थांबलेला पैसा प्राप्त होतो.

आर्थिक समस्यांचा सामना करत असल्यास गुळाचे दान करावे.  

चंदनाचे दान केल्याने प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर होतात.

साखरेचे दान केल्याने मान सन्मानात वृद्धी होते.

अन्नदान केल्याने गंडांतर टळतात.